Thursday, 20 February 2020

मन का प्रयोग

एक गाँव में एक व्यक्ति के पास 19 ऊंट थे। 

एक दिन उस व्यक्ति की मृत्यु हो गयी। 

मृत्यु के पश्चात वसीयत पढ़ी गयी। जिसमें लिखा था कि:

मेरे 19 ऊंटों में से आधे मेरे बेटे को,19 ऊंटों में से एक चौथाई मेरी बेटी को, और 19 ऊंटों में से पांचवाँ हिस्सा मेरे नौकर को दे दिए जाएँ।

सब लोग चक्कर में पड़ गए कि ये बँटवारा कैसे हो ?

19 ऊंटों का आधा अर्थात एक ऊँट काटना पड़ेगा, फिर तो ऊँट ही मर जायेगा। चलो एक को काट दिया तो बचे 18 उनका एक चौथाई साढ़े चार- साढ़े चार फिर?

सब बड़ी उलझन में थे। फिर पड़ोस के गांव से एक बुद्धिमान व्यक्ति को बुलाया गया।

वह बुद्धिमान व्यक्ति अपने ऊँट पर चढ़ कर आया, समस्या सुनी, थोडा दिमाग लगाया, फिर बोला इन 19 ऊंटों में मेरा भी ऊँट मिलाकर बाँट दो।

सबने सोचा कि एक तो मरने वाला पागल था, जो ऐसी वसीयत कर के चला गया, और अब ये दूसरा पागल आ गया जो बोलता है कि उनमें मेरा भी ऊँट मिलाकर बाँट दो। फिर भी सब ने सोचा बात मान लेने में क्या हर्ज है।

19+1=20 हुए।

20 का आधा 10 बेटे को दे दिए।

20 का चौथाई 5 बेटी को दे दिए।

20 का पांचवाँ हिस्सा 4 नौकर को दे दिए।

10+5+4=19 

बच गया एक ऊँट, जो बुद्धिमान व्यक्ति का था...
वो उसे लेकर अपने गॉंव लौट गया।
इस तरह 1 उंट मिलाने से, बाकी 19 उंटो का बंटवारा सुख, शांति, संतोष व आनंद से हो गया।
सो हम सब के जीवन में भी 19 ऊंट होते हैं।
5 ज्ञानेंद्रियाँ
(आँख, नाक, जीभ, कान, त्वचा)
5 कर्मेन्द्रियाँ
(हाथ, पैर, जीभ, मूत्र द्वार, मलद्वार)
5 प्राण
(प्राण, अपान, समान, व्यान, उदान)
और
4 अंतःकरण
(मन, बुद्धि, चित्त, अहंकार)

कुल 19 ऊँट होते हैं। 
सारा जीवन मनुष्य इन्हीं 19 ऊँटो के बँटवारे में उलझा रहता है।
और जब तक उसमें आत्मा रूपी ऊँट नहीं मिलाया जाता यानी के आध्यात्मिक जीवन नहीं जिया जाता, तब तक सुख, शांति, संतोष व आनंद की प्राप्ति नहीं हो सकती।

वादळ निष्ठेचे .....

समाजशील प्राणी असला तरी माणूस हा एक विचारी व बुद्धिशाली जीव आहे. सद्बुद्धी असलेला विचारी प्राणी म्हणजेच प्राण तत्वाचे अस्तित्व…. “तत्व” ….. जगण्याचे स्वीकृत बंधन. सामाजीकरण हे तत्वाधारित असते असे एका पुस्तकात वाचले होते. तत्वातूनच तयार होतो उद्देश, उद्दिष्टाचा मार्ग आणि रचना. तत्व विचारांना अधिष्ठान देतात, अधिष्ठान वैचारिक बांधिलकी निर्माण करतात. ही वैचारिक बांधिलकी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी काहीही नसते. ती ध्येयासक्त असते, ती सामाजिक, वैयक्तिक किंवा आर्थिकही असू शकते. बांधिलकी जेव्हा समजून उमजून ध्येय निश्चित करते तेंव्हा ती कोंदण निर्माण करते आणि मग सुरु होतो मनोव्यापार. निर्णय द्वंद्व, मानांतर्गत निर्णय प्रक्रिया, योग्य अयोग्य ह्याचे स्वतःलाच विवेचन. आणि निर्णय घेणे होते कठीण. माणसाला नेमकं कोणत्या बाजूने न्याय्य हे लक्षातच येत नाही.

असं सगळ्यांबरोबरच होत असं नाही. काही माणसे कोणत्याच बंधनात अडकत नाहीत. त्यांचे बंधन फक्त एकच ‘मी आणि माझा प्रयत्न’ मग समाज असो, व्यक्ती असो, कार्यालयीन काम असो, ज्ञानमार्ग असो, सृजनशीलता असो किंवा पैसा व सांपत्तिक धोरण असो यात ‘मी आणि माझा प्रयत्न’ इतकेच तत्व उराशी बाळगणारी माणस कधीही विचारांच्या किंवा निष्ठेच्या वादळात अडकत नाहीत. खरतर हीच माणसे जगाच अर्थकारण आणि विकासाचे समाजकारण चालवितात, कारण वादळात सापडलेले बाहेर आले तरच काहीतरी निर्णय घेऊन सकारात्मक भूमिका मांडू शकतील पण त्याची वारंवारता तुलनेने कमीच आहे. उलट या वैचारिक द्वंद्वाचा फार विचार न करणारी मंडळी मात्र नक्की काहीतरी ठामपणे मांडतात. प्रतल बदलणारे विचार हे वादळ संपल्याशिवाय समाजात निर्माणच होत नाहीत. बदल घडविणारी किंवा आडवाटेनं विचार करणारी मंडळी या द्वंद्वाला भेदून कर्तृत्व सिध्द करतात आणि त्यांचा हाच उत्क्रांतीचा प्रयत्न प्रगतीची दिशा ठरवितो. खरेतर राजकीय, सामाजिक दृष्टीने या लोकांना मुख्य किंवा आदराचे असे स्थान नसते. समाजसुधारक, मार्गदर्शक, किंवा समाज धुरीनांमध्ये यांची गणनाही होत नसते. असे लोक आनंदाने आपले काम हाच परमेश्वर मानून अजाणतेपणी कर्मयोग सांभाळत असतात. अशी संख्या जास्त असते किमान ५० ते ५५ टक्के. विचारांचे द्वंद्व झुगारून देण्यामुळे कदाचित यांची मतदानाप्रती किंवा सामाजिक जाणीवेप्रती उदासीनता दिसून येते. पण हेच खरे काम करणारे लोक असतात. सामाजीक, वैयक्तिक आणि राष्ट्रीय कार्यही हीच मंडळी करतात. हाच खरा समाज आहे हे लवकर लक्षात येणारे राजकारणी धुरीण होतात.

जे लोक समाजाच्या समोर येतात मत व्यक्त करतात कायम कुठे न कुठे आपली बाजू मांडायचा प्रयत्न करतात आणि वैचारिक स्पष्टता असल्याचे भासवून विचारवंत असल्याचा आव आणतात पण हे द्वंद्व मनाच्या कोपऱ्यात कायमच चालू राहते. किमान ४५ ते ५० टक्के लोक तरी या अश्या द्वंद्वाचे बळी आहेत. कित्तेक जण याच भोवर्यात अडकून राहतात काहीजण एक कोणतातरी मार्ग पकडून जाण्याचा प्रयत्न करतात पण मुळातच भांबावलेली मनं प्रयत्नपूर्वक योगदान देण्यास असमर्थ ठरतात. म्हणजे काम करताना मित्र महत्वाचा की कार्यालय, विरोध करावा की नाही, बायको बरोबर की आई, बाजू नेमकी कोणाची घ्यावी, माझा मित्र माझ्या बाजूने का नाही, मर्यादा कशाला म्हणतात, असे करावे की नाही, आपण मदत करावी की नाही, माझी जात महत्वाची की कर्तृत्व, माझा आधीचा वरिष्ठ चांगला होता की आत्ताचा वाईट, भाषणातील किंवा तात्विक चर्चेतील वाक्य आणि वागणुकीतील तत्व वेगवेळी असतात का, विरोध नेमका कशासाठी कोणाचा आणि कायमच का, माणूस महत्वाचा की संघटन, पैसा महत्वाचा की देश, मीच एकट्याने करून काय होणार आहे असे अनेक प्रश्न आपल्यालाच अप्रत्यक्षपणे कायम विचारतात की बाबा तुझ्या निष्ठा नेमक्या कोणाशी पैसे, कुटुंब, मित्र, समाज, जात, कार्यालय की राष्ट्र. या प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेले लोक आपले काम योग्य पद्धतीने करण्यास असमर्थ ठरतात. आपल्याला स्पष्ट नसलेल्या कल्पना वारंवार लोकांना सांगून स्पष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात. यात सकारात्मक, नकारात्मक, समाजाभिमुख, व्यक्तिवाद, समाजवाद, भांडवलशाही असे अनेक विचार करणारे लोक असतात. यातील काही करे विचारवंत किंवा संपूर्ण ज्ञानी असतातही पण त्यांना ओळखणे खूप कठीण. खरे काम करणारे लोक अश्यांना बरोबर ओळखतात व त्यांचा मार्ग पत्करतात.

या द्वंद्वामध्ये प्रतिनिधीपदी राजकारणी, लेखक, समाजसेवक, वृत्तपत्र, media, असे अनेक मात्तबर मंडळी असतात. आता यांची निष्ठा कुठे हे प्रसंगात्मक शोधावे लागेल. पण त्यांच्या मागे उभी असणारी जनता मात्र कायम द्वंद्वाला सामोरी जाणारी आणि निर्णय क्षमता नसलेली. आता हीच जनता राजकारण, मतदान, समाजकारण या गोष्टींशी सख्य दाखविते आणि समोर येते. म्हणजे माझे काम मी काय करतोय या पेक्षा पंतप्रधानांनी कसे काम करावे याचे विवेचन करणे महत्वाचे असते. सामाजीक प्रगतीसाठी भांडवलशाही आवश्यक आहे असे मत असणारे survival of the fittest हे चुकीचे असून survival of the weakest चा सिद्धांत मांडतात. दुसर्याबाजूला समाजसुधारणा होण्यासाठी साम्यवाद महत्वाचा मानणारी मंडळी जातीच्या आधारावरील संघटनांना खतपाणी घालताना दिसतात. सगळेच अस्पष्ट आणि वैचारिक वादळात सापडणारी मंडळी निष्ठेच्या वादळात हरवून जातात आणि आपले कर्तृत्व, सृजनशीलता, आणि क्रयशक्ती हरवून बसतात.

निष्ठेचे हे वादळ सामाजिक प्रगतीला बाधक ठरते आणि लोकशाही अपेक्षित फळ देऊ शकत नाही.

आशिष मुकुंद पुराणिक

९४२२५१०७९३/९०२८८८६१५८

ashishmpuranik@gmail.com

Monday, 17 February 2020

Spirituality and Worship

Spirituality and Worship

I am always amazed by the trust of people on the concept of god. People do trust the great religious books, on any unrealistic story, unseen and propelled happenings. I always ask my self, what is god ?, where is he ?,
How does he comes to know everything ?, how does he become a reason for every thing?, how does our so called confession or remedial punishment convince him that we will not repeat the mistake?, how does the donations to religious organizations will remove the tag of mistakes from our head ?, and so on.
I kept on reading various books in this regards starting from respected religious holy books possible for me. It was really puzzling to read holy books, coz the meaning was not very clear, I understood that  'interpretation of verses is an art'. Every book gives malty-meaning quotes and examples, depth of examples is so high, that anybody will miss the original quote  while reading the example.
The basic reason behind this mes is we don't concentrate on the logic of the given verse or its example. 

Refresher Course in ICT and MOOC at HRDC at SPPU during 17 FEb 2020 to 1 March 2020

Refresher on ICT is organised at HRDC SPPU...
the first Session from Dr. Rajiv Ghode was less than Average, he just gave us introductory remark for around 3 hours, the most funny part is he delivered the content of around 15 to 20 mints for 3 hrs on the topic E-content
The session 2 was addressed by Dr. Suresh Isave
the contents were better but he could have spoke in marathi